राणी चेन्नम्मा विद्यापीठाने शैक्षणिक समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विजयपुर शहरातील सिद्धेश्वर मंदिरासमोर आंदोलन केले.

अनेक महिने परीक्षा होऊनही निकाल लागलेला नाही. विद्यार्थ्यांच्या समस्यांना विद्यापीठ हेल्पलाइन प्रतिसाद देत नाही. विद्यार्थ्यांकडून फी आकारून गुणपत्रिका देऊ नये यासह 10 हून अधिक मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी सिद्धेश्वर मंदिर ते आंबेडकर सर्कलपर्यंत मोर्चा काढला.


Recent Comments