Vijayapura

विजयपूर शहर पोलिसांचे अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी जनजागृती अभियान

Share

विजयपुर शहरातील पोलिसांनी अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी जिल्हा पोलिस विभागातर्फे लोकांमध्ये जनजागृती केली.

एसपी ऋषिकेश सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस कर्मचार्यांनी अमली पदार्थांचे व्यसन आणि विक्रीचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यासाठी शहरात दौरा केला. यावेळी एसपी ऋषिकेश म्हणाले की, पोलिसांनी आपले कर्तव्य निष्ठेने करावे.

तसेच पोलिसांनी आपले कर्तव्य विसरता कामा नये. पोलिस रात्रीच्या वेळी व्यवस्थित काम करत नसल्याचे दिसून आले. त्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

Tags: