नुकत्याच जेडीएस पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर कुमारस्वामी हे कट्टर भाजपवादी बनले आहेत, त्यांची दिवास्वप्न पाहणारी विधाने रोजची आहेत, परंतु ती कधीच खरी होत नाहीत, अशी टीका सागरचे आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी केली.
बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कुमारस्वामी भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे. तरीही हे सरकार पाडण्यासाठी वक्तव्य करत आहेत. त्याला कोणताही आधार नाही. कुमारस्वामींची इच्छा पूर्ण होणार नाही. ते पन्नास आमदारांशी बोलले नाहीत, ते फक्त पाच लोकांशी बोलले. जनतेने आमचे १३६ आमदार निवडून देऊन काँग्रेसचे सरकार बनले आहे. आमचे सरकार सुरक्षित आहे , कुमारस्वामी सरकार पाडण्याचे दिवास्वप्न पाहत आहे,


Recent Comments