Dharwad

धारवाडच्या जोडल्ली गावात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Share

अक्षर माता या नावाने प्रसिद्ध असलेल्या सावित्राबाई फुले यांची जयंती धारवाडमधील जोडल्ली गावात अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आली .

धारवाड येथील जोडल्ली गावातील कम्युनिटी हॉलमध्ये AIMS महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी संस्थेच्या नेत्या मधुलता यांनी उपस्थित महिलांना सावित्रीबाई फुले अक्षर माता कशा बनल्या हे समजावून सांगितले.

शिक्षण प्रत्येकाला घेता येत नाही, त्यासाठी कठोर परिश्रम आणि बांधिलकी लागते . सावित्रीबाईंनी सर्व बांधिलकीने शिक्षणासाठी काम केले. त्यांची जयंती साजरी झाली पाहिजे. त्यांची माहिती तरुण पिढीला देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या .

Tags: