राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून योग्य सुविधा मिळत नाहीत, या विरोधी पक्षांच्या आरोपाला काँग्रेस आमदार एम. एस. बिळीगौडा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बेळगाव येथील विधानसभा अधिवेशनादरम्यान ते याबद्दल बोलले. “शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कर्ज सुविधा पुरवण्यात राज्य सरकारने कोणतीही कमतरता केली नाही. विरोधी पक्षाचे नेते केवळ विरोध करण्यासाठी अशा प्रकारचे खोटे आरोप करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
“आतापर्यंत ६ लाख २४ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांमध्ये वितरित करण्यात आले आहे. आमचे सरकार पूर्णपणे शेतकरी समर्थक आहे,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.


Recent Comments