भाजप नेत्यांना यत्नाळ यांचे भय आहे कि , आरएसएसचे भय आहे , हे कळत नाही, असे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले.
ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. “आतापर्यंत यत्नाळ यांच्या विधानाला चुकीचे म्हटले आहे का, असा कोणताही आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला आहे का? बसवण्णांचा अपमान करणार्यांना आरक्षणाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? भाजपाच्या नेत्यांना कोणाची भीती आहे हे कळत नाही. यत्नाळ यांचे भय आहे का किंवा आरएसएसचा भय आहे का, हे कळत नाही. अशा वातावरणात पक्ष चालवला जात नाही,” असे ते म्हणाले.


Recent Comments