नवीलू तीर्थ जलाशयातून मलप्रभा नदीत ९ हजार ६४४ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठचे नागरिक चिंतेत आहेत.
पश्चिम घाट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदी धोक्याच्या पातळीच्या पलीकडे वाहत आहे. बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील मुनवल्लीजवळील नवीलूतीर्थ जलाशयातून ९,६४४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सवदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यातील गावांमध्ये पूर येण्याची भीती असून, अधिकाऱ्यांनी नदीपात्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.


Recent Comments