अथणी तालुक्यातील चमकेरी मड्डी गावात अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थांना नाक मुठीत धरून फिरावे लागत आहे , अनेक दिवसांपासून रस्त्यावर कचरा टाकला जात नाही. रस्त्यावरून दुर्गंधी येत आहे.

अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे अथणी तालुक्यातील चमकेरी मड्डी गावात ग्रामस्थांना नाक मुठीत धरून फिरावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असतानाही प्रशासन डोळेझाक करत आहे.
कित्तूर राणी चेन्नम्मा निवासी शाळेच्या आवारात कचऱ्याचा ढीग साठला आहे . ग्राम पंचायत अधिकाऱ्याविरोधात स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


Recent Comments