मुलांना सरकारी शाळेत दाखल करावे . पालकांवर आर्थिक बोजा पडू नये, या उद्देशाने क्षीरभाग्य योजना, मोफत बूट , माध्यान्ह भोजन, पाठ्यपुस्तके देऊन सरकार मदत करत असे, पण आजचे पालक आपल्या मुलांना खासगी शाळेत दाखल करत आहेत शाळेच्या मुख्याध्यापकांनी अशा पालकांकडे लक्ष वेधले आहे की जे आपल्या मुलांना स्वखर्चाने सरकारी शाळेत दाखल करतात आणि नोंदणी झालेल्या मुलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक हजार रुपये जमा करीत आहेत ..
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अडहलट्टी गावातील हिप्परगी मळ्याचे शिक्षक एस.के.खोत यांनी सरकारी शाळेत मुलांचे नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी पालकांचे मन वळवले, हे विशेष.
Recent Comments