Khanapur

अतिवृष्टीमुळे भातपीक गेले वाहून

Share

खानापुर तालुक्यातील नंदगड, चन्नेवाडी, भुत्तेवाडी आणि कसबा नंदागड भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याचा प्रवाह शेतात वाहून गेला असून काही दिवसांपूर्वी लावलेल्या भातपिकाची रोपे वाहून गेली आहे .

त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे . भातशेतीत कर्नाटकात पहिल्या क्रमांकावर असलेल्या नंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Tags: