ज्या ठिकाणी पोलीस कर्तव्य बजावत आहेत त्या ठिकाणी आता दर दोन तासांनी ड्रील मार्च करण्याच्या गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या ड्रिल मार्चच्या नव्या नियमाविरोधात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संताप व्यक्त केला,
यापूर्वी राज्यात पोलिसांची संख्या कमी आहे, दरम्यान पोलिसांचा आत्मविश्वास कमी करण्याचे काम राज्य सरकार करत आहे, सिद्धरामय्या यांना अशी ड्रिल करण्याची गरज आहे असे ते म्हणाले .


Recent Comments