Belagavi

मतदान संपल्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी झाले निवांत

Share

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात व्यस्त असलेले मंत्री सतीश जारकीहोळी निवडणुकीचा दुसरा टप्पा संपत असतानाच निवांत मूडमध्ये आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यग्र असलेले मंत्री सतीश जारकीहोळी यांनी निवडणुकीनंतर परदेशी गेले नाहीत किंवा पर्यटनस्थळांना भेट दिली नाही, उलट गोकाक शहरातील सांगोली रायण्णा सर्कलजवळील आपल्या मित्राच्या स्वीट मार्टमध्ये जाऊन त्याच्याशी गप्पा मारल्या . आणि दुकानातील फरसाणाचा स्वाद चाखला .

Tags: