विजयपूरच्या आलमेल तालुक्यातील मोरटगी गावात ऊस तोडणी करताना साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
ममता राजू कासाडे (२६) असे मृत महिलेचे नाव आहे,
महाराष्ट्रातील जनुनु गावातील ही महिला असून , ती उसतोडणीच्या कामासाठी आली होती . या महिलेच्या डाव्या पायाला साप चावला होता. याप्रकरणी सिंदगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments